समर्थ स्वराज्य!
समर्थ स्वराज्य म्हणजेच सामर्थ्यशाली भारत.....!!!
Pages
अखंड भारत.......!
नको देवराया अंत आता पाहू
साहित्य-कान्होपात्रा
नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे ॥
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ॥१॥
तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हे जननी विठाबाई ॥२॥
मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात ॥३॥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment